देवदत्त आबा ahirani language sentences in marathi
देवदत्तआबा नमस्कार!
मराठी आन अहिरानी ह्या दोन्ही बहिनीसले सारखा मान दी सनी लिखन्हारास्म्हान ज्या खराखाती साहित्यिक सेतंस त्यासनाम्हाईन उमटीसन दखावन्हारेस्म्हा आप्पासाहेब विश्रामदादा बिरारी, बापूसाहेब हटकर, रमेश सुर्यवंशी, रमेशदादा बोरसे, डॉ.सदाशिव सुर्यवंशी, बापूसाहेब भामरे, सुभाषदादा अहिरे, डॉ. फुला बागूल सायेब बठ्ठा शिरपूरकर, अजयदादा बिरारी नासिक, पिंगयवाडेकर परकासदादा पाटील, मोहनदादा कवळीथकर, विजयदादा निकम आझू थोडाभूत ज्या काही लिखन्हारा सेतंस त्यासनामुयेच हारेक खटलानं नाव साहित्यानी जग दुन्याम्हान गाजी र्हायनं नवाजी र्हायनं!
हाई भू आभिमाननी बात से! सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, शैक्षनिक आसा समदाच क्षेत्रासना ईच्यार कया ते तुम्हना विचार सगळासथून पह्यले करना पडी, मी ह्या मांघना धा-बारा वरीसफाईन यान्हा आनभव ल्ही र्हायनू. नंतर त्र्यांशी वरीसना आपला विश्रामदादा बिरारी आप्पासाहेब येतंस.
त्यासना बरबर नेरले जावाना परसंग ते मी मरतलगून ईसरावज नई बाप! मायन्यान भो कधी! नेरना फाटापाईन पाये पाये नेरलगून त्या मन्हाथीन नीट आन कटाया न करता चालनात हाई ते माले आझूनबी खरंच नई वाटंस! वीस पंचीस वरीसना नैतरना पोर्यालेबी लाजाडथीन आसा त्यासना तडफदार वागा बोलानी आन चालानी तडफ दखीसनी मी ते पुरा सकताईच गवू. तसाच त्या नासिकना सत्तर बाहत्तर वरीसना अजयदादा बिरारीबी मराठी आन अहिरानीना खटला एकदम कडक कायदाखाल चलाडता चलाडता बठ्ठासनं कवतीकबी कसकाय करंत र्हातस ते एक तो देवच जाने!
आन अजयदादा बिरारी जाने! आव्हढंच करीसन थांबतात ते त्यासले अजयदादा बिरारी कोन म्हन्तं? त्या आखो नाटक, सिनेमा आन सिरियल्सम्हाबी काम कराले लगेज एक पायवर तयारच र्हातंस, हाई ते कम्मालच शे! शे का नई? त्येसनी उर्जा दखीसनी माले सोतालेज सोतानी लाज वाटंस. तथा पिंगयवाडाना त्या परकास दादाबी तस्याज सेतंस.
साहित्यिक विषयनी चर्चा करताना तासनतास न थकता गडी तथा सिनेमाना बाराम्हा, संगीत, नाटकेसनीबी नमूदबन, मुद्देसुद न आडखयता न थांबता जे बोलत सुटतंस का काई बोलानं कामच नको! तधय माले वाटंस का हावू भावड्या जर का प्राध्यापक बिध्यापक र्राताना ते नक्कीच खान्देसनं भू नाव गाजाडता हावू! पन एक गोट मातर खरी का हाऊ ईस एकरना धनी कास्तकार गडी माले अहिरानी अष्टाक्षरीम्हाना एक नवाजेल प्राध्यापकच वाटंस!
आखो त्या मावलीनी म्हन्जे ज्ञानेश्वर भामरेनी बात ते न्यारीच शे बाप! ह्या बठ्ठान बठ्ठा अहिरानी मायबोलीना ज्ञानेश्वरच सेतंस! ह्या समदा खानदेसना ज्ञानेश्वर माऊलीसले नमन करंस आन तुम्हले हात जोडीसन एक रावनाई करंस का कोन्ही भलेज लाईक देवो ना देवो, कवतिक करो ना करो, आपन मातर आपलं लिखतच र्हावो. दिनेदिन तुम्हना लिखाननी जी साहित्यरुपी सोनेरी, चंदेरी हिरा मोतिसनी नक्षी काढेल शानदार भरजरी ग्याननी शाल से, लिखाम्हातला जो दर्जेदारपना से तो एकसारखा व्हाढतच र्हाई. कोन्ही कवतिक करो वा ना करो आपीन लिखत र्हावो! लिखतच र्हावो! आखो गनज भावड्यासनं नाव ल्हेवान र्हाई जायेल पन त्या समदासनी मनम्हान मनम्हा समजी ल्हेवो का आप्पानी आपला पाठवरबी कवतिकनी थाप ठेयेलच से!
माले कोन्ही खोटी नाटी वरपांगी आन बये बये तारीफ कराले नई आवडंस! क्योंकि झूठी तारीफ करने से अपना ईमान जाता है, और मैं अपना ईमान हरगीज़ खोना नहीं चाहता!
तुम्हनं आव्हढं बिझी शेड्युल र्हाईसनी ईतलं न्यामीनं लिखी काढं, हाई गोट तारीफ-ए-काबिल से!
मातर मनम्हा निगेटिविटी कधीच ईवू नई देवानी…..
Because you have miles to go!
बरं आते थांबस!
तुम्हनाच!
शिवाजीआप्पा साळुंके!
च्याईसगाव, जि. जयगाव.
मा.आप्पासायब..आगोदर तुम्ही मोहनदा,विजू नाना अनी मन्हा लेखननं मनभरी कवतिक कयं त्याबद्दल आम्ही तिन्हीजन तुम्हना मनथुन आभारी शेतस..तुम्हले माननं पडी या ७५ वयमाबी कविता,गझल लिखीसन दुसरास्ना लेखनवर समीक्षा करी पांदडांना पांदडा कवतिकना बोल तुम्ही लिखी काढतस हायी सोप्प काम नयी..या सोशल मेडियाना आभासी जगमा लोकेस्ले कविता,लेखन वाची अनी आवडीसनबी कवतिकना दोन सब्द लिखालेबी त्या कटाळा करतस..मोठ्ठला खटलास्मा यीनमीन दोन चार लोकं प्रतिसाद देतस..त्यामुळे मेंदूना भुगा करी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कृषी अनी नैसर्गिक ईषयवर गन्जच लिखासारखं शे पन खटलास्मा टाकानी आते इच्छाच व्हतं नही.
चांगलं लिखनं हाऊबी डोकाले तापचं शे नौकरी सम्हाळी थोडफार लिखाले जावो ते व्याख्यान,सुत्रसंचलन,सामाजिक कारेकम या कामे येळचं मिळू देतस नही..आपला शिक्षकस्ना खटला या बुद्धीजीवी र्हातस म्हनीन तठे लेखनले चांगला प्रतिसाद अनी उभारीबी मिळस..खरं म्हन्जे वाचक या तीन परकारना र्हातस हौश्या,नवश्या अनी गवश्या..हौश्या हौसेहौसे कधीमदी व्येक्त व्हतस अनी मंग गुडूप व्हतस..नवश्या नवानवा ते कवतिकना पुल बांधी टाकतस अनी नंतर अश्या गायब व्हतस मंग त्या औसदलेबी सापडतस नयी अनी गवश्या वाचक आशयघन अनी वास्तव लेखन दखतस,वाचतस पन आखडूकपनामुळे मत देतस नैत त्या फक्त त्यास्ना आवडीना मेम्बरस्न लेखन मंग ते उखडा का आसेना गवसतस अनी त्यास्लेज बठ्ठा कवतिकना तीर्थप्रसाद वाटतस..
यास्ले दुसरास्बद्दल दोन सब्द लिखाले भू कमीपना वाटस पन यास्ले मातर नामवंत कवीस्नी यास्नी लायकी नशीस्नीबी आपलावर कविता लिखो आशी वाटस..आते तुम्ही,माय उषा सावंत,मा.विश्राम आप्पासायब,एम.के. बापूसाहेब,मा.हटकर बापू ,मा.रमेश आप्पासायब,सुर्यवंशी सर, विजयाताई,जितू दादा देसले,मोहनदा, विजू नाना निकम,कैलास भामरे सर,रमेश धनगर,विष्णू जोंधळे सर, जितू बहारे या तुम्ही सगळा माले वळखनारा अनी प्रेरना देनारा शेत..
तुम्हन साहित्य क्षेत्रमा भरीव योगदान शे तुम्हनी पार्श्वभूमी माले पुरी माहित शे म्हनीन माले तुम्हनावर लेख,मनोगत,कविता पटकन लिखता येस..फोनवर तुम्ही मन्हाशी साहित्यवर ईस्तृत बोलतस म्हनीन आपला जिव्हाळाना सम्बध शेतस..
आते काही बहाद्दर मन्हा लेखनवर कदी बापजलममा व्येक्त व्हयनात नही अनी माले फोन करी सांगतस सर मन्हावर कविता लिखा हो..माले हासू येस या माले कवी समजतस का भाट हो..आशी कशी कोनावरबी कविता लिखता यी ती काय भाजीपाला शे का ? ती ते उपजत र्हास..आंतरात्मामा जव्हळ समोरला व्यक्तीनं कर्तृत्व तुडुम्ब भरस तव्हय सब्देस्ना आऊटलेट वकांडी काव्यसरिता लेखनीम्हायीन व्हास मगच ती अर्थपूर्न वेग धरस अनी हिदयना सागरले भिडस..
आते ते इलेक्शनना धुमाळा सुरु शे काही पुढारी ज्या कदी ५ वर्ष ढुकी दखतस नही त्या घर तरफडतस अनी माले सांगतस..सर मन्हाबद्दल काहीतरी फंटास्टीक लिखा हो..तुम्ही सांगा आते या भडबास्ले भ्रष्ट्राचारना मलिदा खावानी सवय पडी जायेल शे यास्नाबद्दल मनपायीन लिखता यी का हो..इतला वैताग उना आप्पासाहेब की आते हायी सोशल मिडियानं खोपटचं बंद करी टाको..मतदार जनजागृती अभियान,संस्था प्रशिक्षनं,शासन प्रशिक्षनं,इलेक्शन ड्युटी,नौकरी या गोष्टी मान वर काढू देतस नही..मंग यास्न दुकान मी कुठे लावू अनी मन्ह लेखन कधी करु ?
वाह ! काय दुन्या शे देखा
तुन्ह ठेव थडे मन्ह धर कडे
मरी गऊ चितावर तरी म्हने
र्हाय तू तश्या माले दे लाकडे..
आशी गंमत शे आप्पासाहेब !
जय खांदेश ! जय अहिरानी !